शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जातीधर्माच्या भिंती तोडून चांगली माणसं घडवूया- प्रा. शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 19:34 IST

मूर्तिजापूर : जनमचाने विद्यार्थी घडविण्याचे काम हाती घेतले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आता शिकवणीसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, जनमंच ने आता प्रकाशवाट पारदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमधला जातीधर्माच्या भिंती तोडून चांगले माणसं घडवूया असे प्रतिपादन जनमंच अध्यक्ष नागपूर प्रा. शरद पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे'प्रकाशवाट' या पथदर्शी प्रकल्पाच्या पहिल्या सत्राचा समारोप  २४ जून सकाळी साडेअकरा वाजता संपन्न झाला. व्यक्तिमत्त्व विकासाचे मोफत शिक्षण दिल्या जाणारा हा पथदर्शी प्रकल्प तीन वर्षात संपूर्ण विदर्भात राबविला जाणार. कार्यक्रमाचे संचालन अली सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

मूर्तिजापूर : जनमचाने विद्यार्थी घडविण्याचे काम हाती घेतले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आता शिकवणीसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, जनमंच ने आता प्रकाशवाट पारदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमधला जातीधर्माच्या भिंती तोडून चांगले माणसं घडवूया असे प्रतिपादन जनमंच अध्यक्ष नागपूर प्रा. शरद पाटील यांनी केले. ते नागपूरच्या 'जनमंच'ने दहावी च्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात २० मे पासून सुरू केलेल्या 'प्रकाशवाट' या पथदर्शी प्रकल्पाच्या पहिल्या सत्राचा समारोप  २४ जून सकाळी साडेअकरा वाजता संपन्न झाला.  त्या कार्यक्रमात बोलत होते . अकोला जिल्हा परिषदेचे शिक्षण शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांच्या अध्यक्षतेखालील या समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून 'अस्पायर'चे संचालक सचिन बुरघाटे, प्रा. शरद पाटील, अमिताभ पावडे, प्रमोद पांडे,डॉ. राजा आकास, विकास सावरकर, येथील संपादक बाळ कुळकर्णी उपस्थित होते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळांमधील नववीतील पहिल्या तीन क्रमांकाच्या १०५ विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणीत व विज्ञान या विषयांच्या तयारीसह व्यक्तिमत्त्व विकासाचे मोफत शिक्षण दिल्या जाणारा हा पथदर्शी प्रकल्प तीन वर्षात संपूर्ण विदर्भात राबविला जाणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या वर्षातील पहिल्या टप्प्याच्या समारोप समारंभाला नागरिक, विद्यार्थी,प्रकाशवाट प्रकल्प चमू, नागपूर वरुन आलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन अली सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर