शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:52 IST

निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कनिहिदा : दोनद खुर्द येथील चार महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या पूल पहिल्याच मुसळधार पावसामुळे उखडून गेला आहे. त्यामुळे पुलाच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. यासोबतच परिसरात शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांची शेतजमीन खरडून गेली आहे.मुसळधार पावसामुळे पूल तर वाहून गेला; परंतु पुलाची उंची न वाढविल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरातील ऊर्मिला देवानंद लाखे, नीलेश कावरे, पंकज टिंगरे, राजू पाटील काकड, दीपक तिवले, सुभाष जामनिक, मनोहर महल्ले, संजय टिकार, यासह अनेक शेतकऱ्यांचे पुलामुळे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम हायब्रीड एन्यूईटी कंपनी करीत असली तरी देखरेखीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाले आहे.पुलाचे बांधकाम सुरू असताना, येथील शेतकºयांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील महल्ले यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली होती; परंतु त्याची अधिकाºयांनी दखल घेतली नाही. पुलाची उंची वाढविली असती तर शेतकºयांची शेतजमीन व पिके खरडून गेली नसती. शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्याकडेही शेतकºयांनी तक्रार केली होती. तक्रारीनुसार धोत्रे यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन पुलाची उंची वाढविण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याकडेही अधिकाºयाने कानाडोळा केला. निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी आणि नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी आणि पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.दोनद येथील पुलामुळे शेतकºयांची शेती खरडून गेली. शेती नुकसानबाबत पंचनामे करून शेतकºयांच्या मदतीसाठी प्रयत्न करू. उखडलेला पुलाची दुरुस्ती करण्यात येईल.- उमेश वानखडे, उपअभियंता सा.बां. विभाग, मूर्तिजापूर

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग