शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी अकोला जिल्ह्यात फिरणार चित्ररथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:06 IST

अकोला : कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता रासी सीडस या कंपनीने तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि प्रसिद्ध उद्योजिका पदमश्री कल्पना सरोज यांनी आज हिरवी झेंडी दाखवली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ...

अकोला : कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता रासी सीडस या कंपनीने तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि प्रसिद्ध उद्योजिका पदमश्री कल्पना सरोज यांनी आज हिरवी झेंडी दाखवली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, रासी सीडसचे विभागीय व्यवस्थापक सुनील महाजन, जिल्हा व्यवस्थापक उमेश भगत आदी उपस्थित होते.हा चित्ररथ बोंडअळीच्या नियंत्रणासाठी सुमारे एक महिना अकोला जिल्ह्यातील १७५ गावांमध्ये फिरवला जाणार आहे. विशेषत: कापसाचे मुख्य क्षेत्र असणाºया अकोट व तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. दररोज सात गावांत हा चित्ररथ फिरणार आहे. या दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शेतावरही जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जनजागृतीदरम्यान शेतकºयांना सुमारे दोन हजार कामगंध सापळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय