शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भाजपला कारेाना रुग्णांपेक्षा राजकारण महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

अकाेला : रेमडेसिविरचा साठा परदेशात निर्यात हाेणार हाेता ही कुणकूण लागल्यामुळेच मुंबई पाेलिसांनी संबंधित कंपनीच्या संचालकांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले ...

अकाेला : रेमडेसिविरचा साठा परदेशात निर्यात हाेणार हाेता ही कुणकूण लागल्यामुळेच मुंबई पाेलिसांनी संबंधित कंपनीच्या संचालकांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले हाेते मात्र भाजपाला देशातील काेराेना रुग्णांपेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटल्याने ही निर्यात थांबू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी रात्री पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

अकाेला जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानी मंगळवारी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ॲड. आंबेडकर म्हणाले की, रेमडेसिविरच्या मुद्द्यावर सध्या राजकारण रंगले आहे. आपल्या देशातील माणसे वाचविणे सर्वात आधी महत्त्वाचे असताना लसींचेही वाटप परेदशात आधी झाले तसाच प्रकार रेमडेसिविरबाबत हाेत असल्याचा आराेप त्यांनी केला. केंद्र सरकारने काेराेना रुग्णांसाठी वापरत असलेल्या औषधांचा किती साठा देशात आहे त्या पैकी परदेशात किती निर्यात केला, हे जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी दिले.

बाॅक्स...

निर्बंधांबाबत केंद्र व राज्यात विराेधाभास

काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आदर्श अशी एसओपी तयार करण्यात आलेले नाही. दुसरीकडे निर्बंधांबाबत केंद्र व राज्यात विराेधाभास असून हे नियम जागतिक आराेग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमांनाही छेद देतांना दिसत असल्याचा आराेपही आंबेडकर यांनी केला.