शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकर्‍यांच्या हितार्थ भारिप-बमसंचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:27 IST

अकोट :  शेतकर्‍यांच्या हितार्थ असलेल्या विविध मागण्या घेऊन  भारिप-बहुजन महासंघाचा शेतकरी आक्रोश मोर्चा ६ नोव्हेंबर  रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर  धडकला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले. 

ठळक मुद्देआंदोलन : विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकार्‍यांना दिले  निवेदन 

अकोट :  शेतकर्‍यांच्या हितार्थ असलेल्या विविध मागण्या घेऊन  भारिप-बहुजन महासंघाचा शेतकरी आक्रोश मोर्चा ६ नोव्हेंबर  रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर  धडकला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात कर्जमाफी फसवणूक थांबविण्यात  यावी, कृषि पंपांना विनाखंडित वीज पुरवठा देण्यात यावा, कापूस,  सोयाबीन, तूर पिकांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव,  अकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, कृषि पंपांचे वीज बिल  माफ करा, शेतमालाची ऑनलाइन विक्री बंद करा,  क्रिमिलेअरमधून ओबीसीमधील काही जाती वगळण्याची केलेली  शिफारस रद्द करा, तालुक्यातील खड्डेमय राज्य महामार्ग व रस् त्यांची दुरुस्ती करा, कपाशीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्या,  बोगस बी.टी. कपाशी कंपन्यांवर कारवाई करा, पीक विमा मंजूर  करा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी भारिप-बमसंचे  जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जि.प.अध्यक्ष संध्या  वाघोडे, प्रभाकर मानकर, प्रतिभा अवचार, जि.प. उपाध्यक्ष जमीर  पठाण, महिला बालकल्याण सभापती देवका पातोंड, शोभा  शेळके आदींसह भारिप-बमसं कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर,  महिला, युवक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघagitationआंदोलन