शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

रद्द झालेल्या विहिरींसाठी लवकरच लाभार्थी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:45 IST

नव्याने लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया कृ षी विभागाने सुरू केली आहे.

अकोला : जिल्ह्यातील अतिउपसा झालेल्या ४७३ गावांमध्ये विहिरी खोदता येणार नाहीत, असा अहवाल भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन अंतर्गत निवड केलेल्या अनेक लाभार्थींच्या विहिरी रद्द होण्याची वेळ आली. त्या रद्द झालेल्या विहिरींसाठी नव्याने लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया कृ षी विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी पंचायत समित्यांनी पाठविलेल्या प्रस्तावांनुसार लाभार्थींची निवड रद्द केली जात आहे.जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृ षी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृ षी क्रांती योजना, राष्ट्रीय कृ षी विकास योजनांतर्गत २०१९-२० या वर्षात वैयक्तिक सिंचन विहिरींसाठी लाभार्थी निवड केली. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने ५ फेब्रुवारी रोजी पत्र देत जिल्ह्यातील अतिउपसा तसेच मध्यम स्वरूपातील उपसा झालेल्या गावांची यादी कृ षी विभागाला दिली. त्यानुसार जिल्ह्यात अतिउपसा झालेल्या ४७३ गावांमध्ये विहीर खोदता येत नाही. त्यामुळे त्या गावांमध्ये निवड झालेल्या लाभार्थींची विहिरी रद्द करण्याची वेळ कृ षी विभागावर आली. कृ षी विभागाने सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देत विहिरी रद्द करता येणाºया गावांच्या यादीनुसार प्रस्ताव सादर करावा, असे बजावले. त्यावर जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांमधून २२ प्रस्ताव कृ षी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यावर निर्णय घेऊन प्रतीक्षा यादीतील लाभार्थींची निवड प्रक्रिया लवकरच जिल्हास्तरीय बैठकीत केली जाणार आहे. त्याची तयारी कृ षी विभागाने केली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद