शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात; ५० शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 11:00 IST

MSEDCL News ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

अकोला : वीज जोडणी बाबतचे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने व त्वरित सोडविण्यासाठी तसेच कृषी पंपाच्या थकबाकीतून मोठा दिलासा देत शेतकऱ्यांना थेट ६६ टक्क्यांची सवलत देण्याच्या उद्देशाने महावितरणने आयोजित केलेल्या कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात अकोला परिमंडळात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हयातील थकबाकीमुक्त झालेल्या ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते ''कृषी ऊर्जा पर्वाच्या'' बॅनरचे उद्‌घाटन करण्यात आले.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकीतून ६६ टक्क्यांची माफी देत थकबाकी कोरी करून देणे. सहाशे मीटरच्या आत असलेल्या कृषी पंपांना लघूदाब व उच्चदाब वाहिनीव्दारे वीज जोडणी देणे , ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या उद्देशाने महाकृषी ऊर्जा अभियान राज्यात सर्वत्र राबविले जात आहे.

व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गीते, नागपुर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशानुसार १ मार्च ते १४ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ''कृषी ऊर्जा पर्व'' संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या पर्वात शेतकऱ्यांना त्वरीत नविन वीज जोडणी,सौर कृषी वाहिनीव्दारे दिवसा वीज पुरवठा,कृषी ग्राहकांना थकबाकीत ६६ टक्क्यापर्यंत असलेली सुट,कृषी ग्राहकांकरिता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण,ग्रामपंचायतींचा सहभाग व सक्षमीकरण आदीबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. विद्युत भवन येथे १० थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाFarmerशेतकरी