शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

धामणा बॅरेजमध्ये पाणी साठविण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:23 IST

नेर धामणा बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा हा पूर्ण संचय पातळीला २४५ मिटरपर्यंत केला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला तालुक्यातील नेर धामना बॅरेजमध्ये घटस्थापनेच्या दिवशी पाणी साठा करण्यास सुरूवात करण्यात आली असून दसऱ्यापर्यंत पूर्ण पाणीसाठ्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्व द्वारांचे परीचलन नियोजनाप्रमाणे होत असल्याची खात्री पाटबंधारे विभागाकडून करून घेतल्या जात आहे.नेर धामणा बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा हा पूर्ण संचय पातळीला २४५ मिटरपर्यंत केला जाणार आहे. त्या पातळीनुसार होणाºया बुडीत क्षेत्राची पाहणी ड्रोनद्वारे केली जाणार आहे. पाणीसाठा करण्यासाठी जलसंपदा विभाग सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंताराजेंद्र जलतारे यांच्या मार्गदर्शनात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकामासाठी प्रयत्न करीत आहेत. हा प्रकल्प बळीराजा जलसंजिवनी कार्यक्रमामध्ये अंतर्भुत आहे. पाणीसाठा करण्यासाठी अभियंतांना तब्बल १० वर्षे मेहनत घ्यावी लागली. हे विशेष काटीपाटी बॅरेजला या प्रकल्पा सोबतच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. काटीपाटीला चालना मिळू शकली नाही.

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज