शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राेत्साहन अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर कमी करत असतानाच २०१७/१८ मधे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कर्ज ...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर कमी करत असतानाच २०१७/१८ मधे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कर्ज थकीत राहिले होते. अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली नाही. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असून, अनेक शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामातील विविध पिकावर लावलेला खर्च सुध्दा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. तरी शासनाकडून घोषित केलेली प्रोत्साहनपर मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, असी मागणी नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.