शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आसिफ हत्याकांडाचा हुंडीचिठ्ठी दलाल, गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:05 IST

अकोला : भारिप नेते आणि वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान यांच्या गूढ हत्येचा फटका अकोल्यातील तीन हुंडीचिठ्ठी दलाल आणि काही प्रॉपर्टी गुंतवणूकदारांना बसला आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील तीन हुंडीचिठ्ठी दलालांनी आसिफला पन्नास लाखाची रक्कम व्यवहारासाठी दिली होती.हा सर्व व्यवहार झीरोचा असल्याने हुंडीचिठ्ठी दलाल आणि रकमेचे मूळ मालक हादरले आहेत. धनादेश तर आहे, मात्र बोलावे कुणाशी, याबाबत ते संभ्रमात सापडले आहेत. काहींचे व्यवहारदेखील रेकॉर्डवर नाहीत, त्यामुळे आता पुढे काय करावे, अशा विचित्र पेचात ते सापडले आहेत.

- संजय खांडेकर

अकोला : भारिप नेते आणि वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान यांच्या गूढ हत्येचा फटका अकोल्यातील तीन हुंडीचिठ्ठी दलाल आणि काही प्रॉपर्टी गुंतवणूकदारांना बसला आहे. झीरोमध्ये आर्थिक व्यवहार असलेल्या हुंडीचिठ्ठी दलालांचा आणि कोट्यवधीची रक्कम आसिफ यांचे सोबत प्रॉपर्टीत गुंतविलेल्या व्यापाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे आणि तिच्या मुलांनी आसिफ खान यांची हत्या केल्याची कबुली दिली; मात्र अद्याप पोलिसांना मृतदेह मिळालेला नाही.मृतदेह मिळण्यावर या तपासाची गंभीरता आणि दिशा अवलंबून आहे. सोबतच ज्या व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी आसिफ खानसोबत आर्थिक व्यवहार केलेले आहेत ते चांगलेच कोंडीत सापडले आहे. अकोल्यातील तीन हुंडीचिठ्ठी दलालांनी आसिफला पन्नास लाखाची रक्कम व्यवहारासाठी दिली होती. हा सर्व व्यवहार झीरोचा असल्याने हुंडीचिठ्ठी दलाल आणि रकमेचे मूळ मालक हादरले आहेत. धनादेश तर आहे, मात्र बोलावे कुणाशी, याबाबत ते संभ्रमात सापडले आहेत; तसेच शहरातील मोक्याच्या प्लॉट खरेदी व्यवहारात आसिफ खानसोबत काही व्यापाºयांची भागीदारी होती. यापैकी काहींचे व्यवहार रेकॉर्डवर आहेत, तर काहींचे व्यवहारदेखील रेकॉर्डवर नाहीत, त्यामुळे आता पुढे काय करावे, अशा विचित्र पेचात ते सापडले आहेत. दरम्यान, आसिफ खान यांचा मृतदेह मिळाला तर गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळेल. वारसदार लगेच समोर येतील आणि आसिफ खान यांनी अकोल्यात व्यापारी-भागीदारांसोबत केलेली आर्थिक व्यवहाराची परिपूर्तता करतील, अशी अपेक्षा आहे; मात्र ही अपेक्षा कितपत पूर्ण होते की रक्कम बुडते,याबाबत शंकाच आहे. हुंडीचिठ्ठी दलालांचे पन्नास लाख आणि इतर जंगम मालमत्तेतील भागीदारी पकडून दोन कोटींचे व्यवहार आहेत. त्यामुळे आसिफ खान यांच्या हत्येमुळे अकोल्यातील व्यापारी आणि हुंडीचिठ्ठी दलालांना दोन कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून