शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासोबतच कलेचा व्यासंग आवश्यक; पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:25 IST

अकोला: आज विध्यार्थ्यांना इच्छा,अनुशासन व योग्य दिशेची गरज असून, या त्रीसूत्रीय गुणांच्या अंगिकारणाने विध्यार्थी हा उद्याच्या प्रगत भारताचा निर्माता बनू शकतो.त्यासाठी शिक्षण संस्थांनी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देमेहरबानू महाविद्यालयात नवीन भारताच्या निर्मितीवर राष्ट्रीय चर्चासत्रात मान्यवरांची उपस्थिती.मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात शनिवारी एक दिवसीय नवीन भारताच्या निर्मितीवर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन.शैक्षणिक क्षेत्रातील टॉपर सोनम पंजवानी,नयना मोटवानी व पीएचडी प्राप्त करणाºया प्रा.रत्ना चांडक यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अकोला: आज विध्यार्थ्यांना इच्छा,अनुशासन व योग्य दिशेची गरज असून, या त्रीसूत्रीय गुणांच्या अंगिकारणाने विध्यार्थी हा उद्याच्या प्रगत भारताचा निर्माता बनू शकतो.त्यासाठी शिक्षण संस्थांनी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.स्थानीय मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात शनिवारी एक दिवसीय नवीन भारताच्या निर्मितीवर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अकोला गुजराती समाजाचे पदाधिकारी रवीभाई पटेल यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रकुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर,संस्थेचे पदाधिकारी सुरेशभाई शाह,दीपेंन शाह,कनूभाई सायानी,संस्थेचे मुख्याधिकारी एच.सी.भंडारी,प्राचार्य एस.पी.रोठे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. ते पुढे म्हणाले ,चीन,कोरिया सारखी राष्ट्रे ही विध्याथार्नी आपणास राष्ट्राच्या प्रगतीसाठी झोकून दिल्यामुळे झाली.ही भूषणावह बाब असून अशीच अपेक्षा देशाला विद्यार्थ्यांपासून आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सैनिक,गरजू नागरिकांना रक्त मिळावे यासाठी तरुणांनी रक्तदानाला महत्व देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने पालकमंत्री डॉ.पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राजेश जयपूरकर यांनीही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील टॉपर सोनम पंजवानी,नयना मोटवानी व पीएचडी प्राप्त करणाºया प्रा.रत्ना चांडक यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक एच.सी. भंडारी यांनी,पाहुणे परिचय कु. गाडोदिया यांनी,संचालन प्राचार्य स्मिता शिंगरूप यांनी तर आभार अनिमा शर्मा यांनी मानलो. यावेळी अनेक महाविद्यालयातील विध्यार्थी, प्राध्यापक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.