शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन

By admin | Updated: May 10, 2014 22:04 IST

पेरणीकरिता घरगुती बियाण्यांचा वापर

आकोट : चालू वर्षाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीकरिता घरगुती बियाण्यांचा वापर त्याची उगवणशक्ती तपासून करावा, तसेच या बियाण्यांवर पेरणीपूर्व थायरम व रायझोबीयमची प्रक्रिया करावी, असे आवाहन आकोट उपविभागीय कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांनी केले आहे.पेरणीपूर्वी शेतातील मातीची तपासणी करावी आणि पेरणी करतेवेळी रासायनिक खतांचा वापर करावा. पेरणी वेळेवर करावी. रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास ३० टक्के बियाण्यांची बचत होते. तसेच उताराला आडवी पेरणी केल्यास पाण्याचा योग्य वापर होतो. प्रत्येक वेळी फेरपालट करून आंतरपीक घेतल्याने उत्पादनात वाढ होते. सेंद्रिय तथा सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर पिकांसाठी पोषक असतो. सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा प्रयोग केल्यास पाण्याची मोठी बचत होते. शेतकर्‍यांनी पेरणी करताना या बाबींचा अवलंब करावाच, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन गायकवाड यांनी केले आहे.