शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांची होरपळ सुरूच

By admin | Updated: May 15, 2015 23:35 IST

राज्यात ३0 मे रोजी विविध आंदोलन; एका वर्षापासून वाढीव मानधन नाही.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांचे मागील एका वर्षापासून वाढिव मानधन मिळाले नसल्यामुळे राज्या तील २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतीसांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुध्दा दाद मिळत नसल्याने अखेर या महिलांनी ३0 मे रोजी राज्यभरात सिटूच्या नेतृत्वात विविध आंदोलने करणार आहे. राज्यात २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिस ग्रामीण व शहरी भागात बालाकांना संस्काराचे धडे देतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. बुलडाणा जिल्ह्यात ५ हजार सेविका आणि २ हजार ५00 मदतनीस आहेत. यासर्व कर्मचार्‍यांचे मागील एका वर्षापासून पासून शासनाने मानधन दिले नाही. त्यामुळे या महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेवीका आणि मदतनिस यांनी संघटनेच्या माध्यमातून बुलडाण्यापासून तर मुंबई मंत्रालयापर्यंंत अनेक आंदोलने केली त तथापि सरकारने दाद दिली नाही. अखेर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या अंगणवाडी सेविकांनी मार्च महिन्यात असहकार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्यांं महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंढे यांच्यातर्फे वाढीव मानधनाबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र एका महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतर कोणत्याच प्रकारची हालचाल न झाल्यामुळे पुन्हा अंगणवाडी सेविका व मतदनीस यांनी सिटूच्या नेतृत्वात ३0 मे रोजी राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.