शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दहा वारकऱ्यांसह एका पालखीला वारीची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

अकाेला : गत वर्षापासून कोरोना संकटामुळे पंढरपूर वारी, यात्रा बंद आहेत. यंदाही काेराेनाचे संकट कायमच असून आषाढी वारी साेहळा ...

अकाेला : गत वर्षापासून कोरोना संकटामुळे पंढरपूर वारी, यात्रा बंद आहेत. यंदाही काेराेनाचे संकट कायमच असून आषाढी वारी साेहळा हाेणार का याबाबत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक दहा वारकऱ्यांसह एका पालखीला वारीची परवानगी द्या, अशी मागणी विश्व वारकरी सेनेने केली आहे.

पंढरपूर आषाढी पायदळ वारी साेहळ्यात मानाच्या नऊ पालख्यांसह प्रत्येक तहसीलअंतर्गत पालखी साेहळ्याला परवानगी द्यावी आणि साेहळ्यात १० वारकऱ्यांना मुभा असावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेने केली आहे.

काेराेना संकटाचा विचार करून आमचा सरकारकडे माेठ्या प्रमाणात साेहळ्यासाठी आग्रह नाही; मात्र, पालखी सोहळ्याची वारी खंडित होऊ नये, यासाठी तहसील कार्यालय हद्दीतून पालखी सोहळा काढण्याची परवानगी द्यावी. तसेच सोबत कमीत कमी दहा वारकऱ्यांना जाण्याची मुभा असावी, अशी मागणी विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.