शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Akola: बिस्कीट पुड्यावरून वाद, बहिणीची हत्या करणाऱ्या भावास पाेलिस काेठडी

By सचिन राऊत | Updated: January 14, 2024 20:53 IST

Akola News: रागाच्या भरात माेठ्या भावाने गळा दाबून बहीनीची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर डाबकी राेड पाेलिसांनी आराेपी भावाला अटक करून रविवारी न्यायालयासमाेर हजर केेले असता न्यायालयाने आराेपी भावास १६ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

- सचिन राऊतअकोला - अवघ्या पाच रुपयांच्या बिस्किटांच्या पुड्याचा वाद ११ वर्षांच्या चिमुकलीच्या जिवावर बेतला. रागाच्या भरात माेठ्या भावाने गळा दाबून बहीनीची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर डाबकी राेड पाेलिसांनी आराेपी भावाला अटक करून रविवारी न्यायालयासमाेर हजर केेले असता न्यायालयाने आराेपी भावास १६ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

डाबकी राेड पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील अमानतपूर, ताकोडा या गावात घाटोळे यांच्या शेतात मध्यप्रदेशातील चौहान कुटुंबीय वीट भट्टीवर हातमजुरीचे काम करतात. शुक्रवार १२ जानेवारी रोजी या शेतशिवारामध्ये अकरा वर्षीय चिमुकली गोपी गुलाब चाैहान व तिचा माेठा भाऊ गोकुळ गुलाब चौहान या बहीण भावांमध्ये बिस्कीट पुड्यावरून वाद झाला. गोकुळने गोपीकडील बिस्किटचा पुडा हिसकावून घेत त्यामधील बिस्कीट काढले. त्यानंतर पुडा बहिणीला परत केला. याचा राग गाेपीला आल्याने तिने बिस्किटांचा पुडा फेकून देत गोकुळने जी वीट थापली होती, त्यावर पाय देऊन ती मोडली. याचा राग मनात ठेवत गोकुळने घरात गेल्यानंतर लहान बहिणीचा गळा व मान दाबली. यातच तीचा मृत्यू झाला. घाबरलेल्या भावाने तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती उठली नाही. ही बाब लक्षात येताच शेतमालक घाटोळे यांच्या दुचाकीवर तिच्या नातेवाइकांनी तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेले. परंतु, उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला.

चिमुकलीची गळा आवळून हत्या झाल्याचे शनिवारी रात्री समाेर आले. या प्रकरणी गोकुळ गुलाब चौहान (२०) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने आराेपीस १६ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला