शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मुदत संपली; ३६ हजार शेतकरी पीक कर्जाविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 10:45 IST

Crop Loan to Akola Farmer ३६ हजार ८६ शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळालेच नसल्याचे वास्तव आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खरीप हंगामासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख ६ हजार ४१४ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले असून, कर्ज वाटपाची मुदत संपली; परंतु जिल्ह्यातील ३६ हजार ८६ शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळालेच नसल्याचे वास्तव आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार ११४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले होते. खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमार्फत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४१४ शेतकºयांना ८४५ कोटी ७६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामातील कर्ज वाटपाची मुदत संपली; मात्र जिल्ह्यातील ३६ हजार ८६ शेतकºयांना कर्जाविनाच राहावे लागले.बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे वास्तव!जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ३८ हजार ८० शेतकºयांना ३५० कोटी २४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ५५ हजार ५१९ शेतकºयांना ३७७ कोटी ८८ लाख रुपये व ग्रामीण बँकेमार्फत १२ हजार ८१५ शेतकºयांना ११७ कोटी ६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.रब्बी हंगामात ७,५०० शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट!यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील ७ हजार ५०० शेतकºयांना ६० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार १ आॅक्टोबरपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे.खरीप हंगामासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४१४ शेतकºयांना ८४५ कोटी ७६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी १ आॅक्टोबरपासून कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

 

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जAkolaअकोलाFarmerशेतकरी