शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अकोला : सूचना न देता कारवाई; युवक काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक

By रवी दामोदर | Updated: March 13, 2024 16:27 IST

गेल्या आठ दिवसांमध्ये महावितरणतर्फे ‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली नागरिकांना सूचना न देता कारवाई करण्यात येत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत.

अकोला : गेल्या आठ दिवसांमध्ये महावितरणतर्फे ‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली नागरिकांना सूचना न देता कारवाई करण्यात येत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. याविरोधात युवक काँगेस कमिटीच्यावतीने बुधवार, दि. १३ मार्च रोजी महावितरण कार्यालयावर धडक देत ही कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महावितरणतर्फे ‘मार्च एण्डिंग’च्या नावावर कुठलीही पूर्व सूचना व नोटीस न देता अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे, मीटर काढून नेणे यासारखे प्रकार वाढले आहे. यासोबत उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजे अभावी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरुद्ध युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात धडक देण्यात आली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला असून, अधिकाऱ्यांनी असे प्रकारच्या कारवाई टाळण्याचे आश्वासन दिले. यानंतरही कारवाई सुरू राहिल्यास युवक काँगेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही युवक कॉंग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान, अंकुश पाटील तायडे, विद्यार्थी काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष अभिजित तवर, युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मो. शारिक, संतोष झांझोटे,संतोष निधाने, सोहम गवई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण