शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:10 IST

विनाकारण फीरणाºया तब्बल २८० वाहन जप्त करून ते वाहतुक शाखेच्या कार्यालय पसिरात लावण्यात आली आहेत.

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषानुला रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाउन केले असून राज्य शासनाने कठोर पावले उचलत संचारबंदी लागु केलेली असतांनाही विनाकारण बाहेर फीरणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी मोहिम तीव्र करीत दोन दिवसांमध्ये तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली. तर विनाकारण फीरणाºया तब्बल २८० वाहन जप्त करून ते वाहतुक शाखेच्या कार्यालय पसिरात लावण्यात आली आहेत.राज्यातील संचारबंदी तर केंद्राने लागु केलेल्या लॉक डाऊनच्या १२ दिवसानंतरही नागरिक कीराणा, भाजी आणण्याचा कारणे सांगुण विनाकारण शहरात फीरत असल्याचे वाहतुक शाखेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गत दोन दिवसांपासून कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. शेजारील बुलडाणा जिल्ह्यात तसेच वाशिम जिल्हयात करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यावरही अकोलेकर जागृत होत नसल्याने आता बाहेर फीरणाºया वाहन चालकांची योग्य ती पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाकाच वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी सुुरु केला आहे. या सपाटयामध्ये त्यांनी गत दोन दिवसात तब्बल एक हजारापेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत त्यांच्यकडून २० हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. तर विनाकारण व रिकामटेकडयांची तब्बल २८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून अकोलकर रस्त्यावर गर्दी करतांना दिसत असल्याने ही कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. मात्र शहरात फीरणारे हे रिकामटेकडे पोलिसांनी अडविले तर दवाखान्यात चाललो, औषधी आणायला चाललो, भाजी किराणा, दूध आणायला चाललो असे सांगून सुटका करून घेत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निदेर्शाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कशाचीही हयगय न करता विनाकारण रस्त्यावर फीरणारे दुचाकीचालक, आॅटो व इतर वाहने अशा एकून एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली. तर २८० पेक्षा अधिक वाहने जप्त करून ती वाहतुक शाखेत ठेवण्यात आली आहेत.  कोरोना या गंभीर संसर्गजन्य विषानुला अकोलेकर अद्यापही मस्करीत घेत असल्याचे एकुनच परिस्थीतीवरुन दिसत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने आता कारवाईचा सपाटा सुरु करीत यावर आवर घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र अकोलेकरांनीही परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. विनाकारण रस्त्यावर वाहन चालविणाºया वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिले असून त्यानंतर आता ही मोहिम अधिक धडाक्यात राबविण्यात येणार आहे.- गजानन शेळकेवाहतुक शाखा प्रमूख

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस