शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ट्रकची दुचाकीस धडक; दोन युवक घटनास्थळीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:56 IST

ज्ञानेश्वर वैजनाथ पाटील (२४), आशिष देवीदास कस्तुरे (२२) रा. कंचनपूर ता. खामगाव असे मृतांचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : भरधाव ट्रकने दुचाकीस जबर धडक दिल्यााने दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील नागोली नागठाणा गावाजवळ घडली. ज्ञानेश्वर वैजनाथ पाटील (२४), आशिष देवीदास कस्तुरे (२२) रा. कंचनपूर ता. खामगाव असे मृतांचे नाव आहे. वाहन कोणते होते हे अद्याप कळाले नाही.ज्ञानेश वैजनाथ पाटील व आशिष देवीदास कस्तुरे हे दुचाकी क्र. एमएच २८ एक्स ०३४३ ने खामगाववरून अमरावतीकडे कामानिमित्त जात होते. दरम्यान, समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रक क्र. जीजे 0३ पीटी ६१९७ ने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.दोन्ही मृत हे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कंचनपूर येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृतांच्या नातेवाइकांना यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात