शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

रोहनखेड परिसरात शेती मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST

मागीलवर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी कापूस, तूर. उडीद, मूग आदी पिकांची खरिपात पेरणी केली ...

मागीलवर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी कापूस, तूर. उडीद, मूग आदी पिकांची खरिपात पेरणी केली होती. मात्र मूग फुलोऱ्यावर येत असताना अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला, तर सततच्या पावसाने कपाशीच्या फुलपात्या गळाल्या. रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांच्या हातात काहीच न लागल्याने शेतकरी यंदा आर्थिक विवंचनेत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेसह दुष्काळी मदत जाहीर केली. मात्र ही मदत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने, शेतकरी शेतातील कामे सोडून दररोज बँकांच्या चकरा मारत आहेत.

फोटो:

शेतकऱ्यांकडून बियाणांची चाचपणी

यंदा बाजारपेठेत कोणकोणत्या बियाणांचे नवीन वाण आले आले, याबाबत देखील शेतकरी कृषी केंद्र सेवा चालकांचा सल्ला घेत आहेत. बियाणांच्या विविध कंपन्या देखील प्रचार करून बियाणे शेतकऱ्यांनी घ्यावे म्हणून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना कोणते बियाणे घ्यावे व कोणते घेऊ नये याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मागील दोन वर्षापासून पिकावर रोगाने थैमान घातले असल्याने कपाशी पिकात लक्षणीय घट झाली होती. दरम्यान, खरीप हंगामाच्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करणे गरजेचे आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.