शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

थंडीची चाहूल; आठ दिवसांत पाच अंशांनी घसरला पारा, जिल्ह्याचा पारा १७ अंशावर

By रवी दामोदर | Updated: October 27, 2023 22:37 IST

Akola News: अकोला जिल्ह्यात थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली असून, गत आठ दिवसांमध्ये किमान तापमानात तब्बल ५ अंशांनी घसरण झाली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे.

- रवी दामोदर अकोला -  जिल्ह्यात थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली असून, गत आठ दिवसांमध्ये किमान तापमानात तब्बल ५ अंशांनी घसरण झाली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. ‘ऑक्टोबर हीट’ गत आठ दिवसांपासून ओसरली असून, जिल्ह्याचे किमान तापमान १७ अंशांवर आले आहे. थंडीचे दिवस जवळ येऊ लागल्याने शहरात ऊबदार कपड्यांची मार्केटमध्ये गर्दी वाढत आहे. शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे तापमान १७ अंशांवर होते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. जिल्ह्याचे तापमान विदर्भातून सार्वाधिक नोंदविल्या गेले होते. त्यानंतर आता गत आठ दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, थंडी वाढत आहे. दिवसा उन्हाची तीव्रता कायम असली, तरी रात्रीच्या सुमारास थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्याचा पारासुद्धा ५ अंशांनी घसरला आहे. सध्या रब्बी हंगामाची पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे सिंचनही वाढले आहे. परिणामी ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. शहरात स्वेटरच्या मार्केटमध्ये गर्दी वाढत असून, जसजसा थंडीचा जोर वाढतो तसतशी या स्वेटरच्या मार्केटमध्ये पाय टाकायला जागा मिळत नाही.

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामान