शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही मिळणार दुष्काळी मदत!

By admin | Updated: March 28, 2016 01:31 IST

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शासनाने अखेर न्याय दिला असल्याची भावना.

अकोला: जिल्ह्यातील ९२७ गावांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी सातत्याने खासदार संजय धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर जिल्ह्यातील सर्वच गावांना दुष्काळग्रस्त मदत देण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांपैकी केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी सरासरी २ पैसे असतानासुद्धा अकोला जिल्ह्यावर अन्याय होत होता. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सरकारकडे तगादा लावून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्यात. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. अखेर शासनाने अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही दुष्काळग्रस्त घोषित करून या गावांना दुष्काळी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्याला न्याय दिला असल्याची भावना आ. सावरकर यांनी व्यक्त केली. शासनाने याच पद्धतीने सिंचन प्रकल्पांसाठी व अनुशेष भरण्यासाठी पश्‍चिम विदर्भाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आ. सावरकर यांनी व्यक्त केली.