शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही मिळणार दुष्काळी मदत!

By admin | Updated: March 28, 2016 01:31 IST

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शासनाने अखेर न्याय दिला असल्याची भावना.

अकोला: जिल्ह्यातील ९२७ गावांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी सातत्याने खासदार संजय धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर जिल्ह्यातील सर्वच गावांना दुष्काळग्रस्त मदत देण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांपैकी केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी सरासरी २ पैसे असतानासुद्धा अकोला जिल्ह्यावर अन्याय होत होता. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सरकारकडे तगादा लावून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्यात. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. अखेर शासनाने अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही दुष्काळग्रस्त घोषित करून या गावांना दुष्काळी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्याला न्याय दिला असल्याची भावना आ. सावरकर यांनी व्यक्त केली. शासनाने याच पद्धतीने सिंचन प्रकल्पांसाठी व अनुशेष भरण्यासाठी पश्‍चिम विदर्भाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आ. सावरकर यांनी व्यक्त केली.