शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अकोला जिल्ह्यातील ७१२ गावे दुष्काळसदृश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:09 IST

जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ७१२ गावांचा समावेश असून, दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.

अकोला : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून मंगळवारी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ७१२ गावांचा समावेश असून, दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, उपाययोजनांना सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या या पाच तालुक्यांत ७२१ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांतील ७१२ गावांमध्ये शासनाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाच तालुक्यांत अशी आहेत गावे!तालुका             गावेअकोला           १८२तेल्हारा             १०६बाळापूर           १०३मूर्तिजापूर          १६४बार्शीटाकळी       १५७..................................एकूण               ७१२‘या’ उपाययोजना होणार लागू!दुष्काळसदृश गावांसाठी जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज देयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.सत्यमापनाचा अहवाल पाठविला शासनाकडे!जिल्ह्यातील दुष्काळसदृश पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल व कृषी विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून, दुष्काळसदृश परिस्थितीच्या सत्यमापनाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी दुपारी शासनाकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती, पिकांचे उत्पादन, पिकांचे नुकसान व इतर प्रकारच्या माहितीचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला