शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ज्ञान-विज्ञान अंतिम परीक्षेसाठी १४ हजार विद्यार्थ्यांमधून ५७७ विद्यार्थ्यांची निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 14:22 IST

अकोला : जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात ५७७ विद्यार्थ्यांची ज्ञान-विज्ञान कार्यशाळा आणि अंतिम परीक्षेसाठी निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे८ सप्टेंबर रोजी १७६ केंद्रांवर ज्ञान-विज्ञान परीक्षेला जिल्हाभरातून १४ हजारांवर विद्यार्थी बसले होते.त्यामधून अ गटामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या ५७७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अंतिम परीक्षेत अ गट विद्यार्थ्यांची रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्र विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील.

अकोला : जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात १४ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी ज्ञान-विज्ञानपरीक्षा दिली होती. या परीक्षेतून ५७७ विद्यार्थ्यांची ज्ञान-विज्ञान कार्यशाळा आणि अंतिम परीक्षेसाठी निवड करण्यात आली.८ सप्टेंबर रोजी १७६ केंद्रांवर ज्ञान-विज्ञान परीक्षेला जिल्हाभरातून १४ हजारांवर विद्यार्थी बसले होते. त्यामधून अ गटामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या ५७७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ७ आॅक्टोबर रोजी अंतिम परीक्षेत अ गट विद्यार्थ्यांची रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्र विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील, तसेच ब गटात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व बौद्धिक क्षमता चाचणीवर ५0 गुणांचे ५0 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहील. परीक्षा संपताच रोबोटिक्स कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रयोग हाताळायला मिळतील. अंतिम परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दुपारी कौतुक सोहळा होईल. कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद करतील. यावेळी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरविंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहील. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाscienceविज्ञानexamपरीक्षा