शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

५,५८० नागरिकांना गावाकडे जाण्यासाठी ‘ऑनलाइन’ परवानगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:07 IST

जिल्हा प्रशासनामार्फत १५ मेपर्यंत ‘आॅनलाइन’ परवानगी देण्यात आली आहे.

अकोला : विविध कामांनिमित्त जिल्ह्यात आल्यानंतर ‘लॉकडाउनमध्ये जिल्ह्यातील विविध भागांत अडकलेल्या ५ हजार ५८० नागरिकांना जिल्ह्याबाहेर त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १५ मेपर्यंत ‘आॅनलाइन’ परवानगी देण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यात विविध कामांसाठी जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक विविध भागांत अडकले होते. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आॅनलाइन परवानगी देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत गत आठ दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली. १५ मेपर्यंत जिल्ह्यात अडकलेल्या ५ हजार ५८० नागरिकांना जिल्ह्याबाहेर त्यांच्या गावी जाण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत आॅनलाइन परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये जिल्ह्यातील विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परराज्यातील १,४७३ मजुरांना पाठविले गावी!‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यातील विविध भागांत अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये १५ मेपर्यंत १ हजार ४७३ मजुरांना संबंधित राज्यातील त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.जिल्ह्यात विविध कामानिमित्त आलेल्या मात्र ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या ५ हजार ५८० नागरिकांना जिल्ह्याबाहेर त्यांच्या गावी जाण्यासाठी आॅनलाइन परवानगी देण्यात आली आहे.- संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या