शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

५२ वर्षांत अकोला जिल्ह्यातील १४ जवान देशासाठी शहीद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:53 IST

अकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे.

- संतोष येलकरअकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे.जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. शहीद जवानांना देशभरात मानवंदना अर्पण करण्यात येत असून, शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त होत आहेत. त्यानुषंगाने सैन्य दलात देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या जिल्ह्यातील जवानांची माहिती जाणून घेतली असता, १९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले. त्यामध्ये महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, आर्टिलरी रेजिमेंटमधील जवानांचा समावेश आहे. १९६५ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्ध मोहिमेसह आॅपरेशन मेघदूत व आॅपरेशन रक्षक अशा वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत जिल्ह्यातील १४ जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले.१९६५ ते २०१७ दरम्यान शहीद झालेले जवान!जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार १९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले. त्यामध्ये दुर्योधन झाबुजी सिरसाट, महादेव नामदेव तायडे, प्रल्हाद भोलाजी साव, आनंद सकाराम काळपांडे, हरिश्चंद्र पंढरी वानखडे, संतोष खुशाल जामनिक, भास्कर श्रीराम पातोंड, विजय बापूराव तायडे, विनोद यशवंत मोहोड, कैलाश काशीराम निमकंडे, प्रशांत प्रल्हाद राऊत, संजय सुरेश खंडारे, आनंद शत्रुघ्न गवई व सुमेध वामनराव गवई या शहीद जवानांचा समावेश आहे.जिल्ह्यात असे आहेत माजी सैनिक!तालुका                 माजी सैनिकअकोला                    ९३२अकोट                     २२५बाळापूर                   २८८मूर्तिजापूर                २०६बार्शीटाकळी                ९१तेल्हारा                      ८५पातूर                        १०८...........................................एकूण                      १९३५

 

टॅग्स :AkolaअकोलाMartyrशहीद