शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

वऱ्हाडात ५० टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:52 IST

आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत यावर्षी ९० टक्क्यांवर पाऊस पडला आहे. पिकांना पोषक ठरणाऱ्या या पावसामुळे शेतकरी आनंदित आहेत; परंतु पावसाचे तीन महिने संपूनही धरणांच्या जल पातळीत पूरक वाढ झाली नाही. गत तीन ते चार वर्षांपासून टंचाईचे चटके सहन करणाºया या भागातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.जुलै-आॅगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी धरणांच्या साठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात आजमितीस केवळ ८.३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९.६६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा मोठ्या धरणात २३.३७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पेनटाकळीमध्ये यावर्षी बºयापैकी ७८.४२ टक्के साठा असला तरी खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८२.८५ टक्के जलसाठा संचयित झाला असून, मोर्णा मध्यम प्रकल्पात २३.८५ टक्के जलसाठा आहे. निर्गुणा प्रकल्पात १७.३०, टक्के उमा प्रकल्पात ११.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात ६८.७६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी पूसमध्ये केवळ ४०.०७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १२.१६ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात मात्र ८१.७९ टक्के पाणी आले आहे.

 मोठ्या नऊ प्रकल्पांत ५२.४७ टक्के साठाअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पात आजमितीस ५२.४७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५८.४२ तर ४६९ लघू प्रकल्पांत ४१.९८ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. पावसाळ्याचे आता तीन महिने संपले असून, आता येणारा पाऊस बिनभरवशाचा असतो. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण