शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

५.४० लाख वृक्ष लागवडीसाठी ४.५७ लाख खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:52 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्ष लागवडीसाठी ४ लाख ५७ हजार १२० खड्डे करण्यात आले असून, १ जुलैपासून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे.

अकोला : वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमार्फत ५ लाख ४० हजार ३५० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्ष लागवडीसाठी ४ लाख ५७ हजार १२० खड्डे करण्यात आले असून, ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ जुलैपासून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेंतर्गत २०२० या वर्षात जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतींकडून १ हजार १० वृक्ष लागवडप्रमाणे ५३५ ग्रामपंचायती अंतर्गत ५ लाख ४० हजार ३५० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींकडून जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने ३० जुलैपर्यंत ग्रामपंचायतींकडून ४ लाख ५७ हजार १२० खड्डे तयार करण्यात आले आहेत. तयार केलेला खड्ड्यांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवड करण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाforest departmentवनविभाग