शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

४४ गावांपर्यंत पोहोचले नाही टँकरद्वारे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:26 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर रोजी दिला. आठवडाभराच्या कालावधीत ६१ पैकी केवळ १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी उर्वरित पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना मात्र १५ सप्टेंबरपर्यंत टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याने टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे.

४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना पाच शासकीय आणि ४0 खासगी अशा एकूण ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला असला, तरी आठवडा उलटूनही केवळ १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांपर्यंत टँकरद्वारे पाणी शुक्रवारपर्यंंत पोहोचले नसल्याची स्थिती आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६१ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत १७ टँॅकरद्वारे १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १६ सप्टेंबरपासून आणखी पाच गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.- राजेश्‍वर हांडे,तहसीलदार, अकोला.