शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शौचालयांसाठी आता ३१ जानेवारीची मुदत; उद्दिष्टापासून अकोला जिल्हा दूरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:11 IST

अकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्हय़ाचा ग्रामीण भाग डिसेंबर अखेरपर्यंत हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट ठरवून दिले असताना ३0 डिसेंबरपर्यंत तीन तालुक्यांत ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक गावे हगणदरीमुक्त नसल्याची आकडेवारी आहे. शौचालयाच्या कामात मागे असलेल्या बाश्रीटाकळी तालुक्याने गेल्या महिनाभरात जोमाने काम करीत ५0 टक्क्यांच्यावर उद्दिष्ट गाठले आहे.

ठळक मुद्देप्रशासनासमोर हगणदरीमुक्तीचे आव्हान 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्हय़ाचा ग्रामीण भाग डिसेंबर अखेरपर्यंत हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट ठरवून दिले असताना ३0 डिसेंबरपर्यंत तीन तालुक्यांत ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक गावे हगणदरीमुक्त नसल्याची आकडेवारी आहे. शौचालयाच्या कामात मागे असलेल्या बाश्रीटाकळी तालुक्याने गेल्या महिनाभरात जोमाने काम करीत ५0 टक्क्यांच्यावर उद्दिष्ट गाठले आहे.  जिल्हय़ातील ग्रामपंचायतींसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. संपूर्ण ग्रामपंचायती हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट असताना तीन तालुक्यांतील शौचालय निर्मितीचे काम ५0 टक्क्यांचा टप्पाही गाठू शकलेले नाही. डिसेंबरच्या सुरुवातीला चार तालुक्यांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षाही कमी ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्याची माहिती आहे. त्या नामुश्कीतून बाश्रीटाकळी तालुका बाहेर पडला आहे. ४५ टक्क्यांवर असलेल्या या तालुक्यातील काम ५१ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. आता चार तालुक्यांतील ५0 टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. त्यामध्ये अकोला, अकोट, पातूर, बाश्रीटाकळी तालुक्यांचा समावेश आहे. इतर तीन तालुक्यांमध्ये आता ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.   

तेल्हारा तालुका अद्यापही सर्वात मागेहगणदरीमुक्तींमध्ये तेल्हारा सर्वात मागे आहे. त्या तालुक्यात आतापर्यंत एकूण ग्रामपंचायतींपैकी केवळ २६ टक्के ग्रामपंचायतीच हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर बाळापूर तालुका-३७.८८ टक्के, मूर्तिजापूर-४६.५१ टक्के ग्रामपंचायती हगणदरीमुक्त असल्याची आकडेवारी आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणTelharaतेल्हारा