शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला जिल्ह्यात २५ हजारांवर विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा, जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्र

By atul.jaiswal | Updated: February 29, 2024 20:24 IST

इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो.

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून पुर्नपरीक्षार्थी आणि परीक्षार्थी असे २५ हजार ८७६ विद्यार्थी बसणार आहेत. इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो.

परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. हा मनाई आदेश २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत परीक्षा वेळेच्या १ तास आधी ते परीक्षा संपेपर्यंत लागू राहणार आहे. दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडू नयेत. या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयात, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर आणि तहसील कार्यालयाची भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. 

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचावे. दहावीची बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून, १३ हजार ५५४ मुले व १२ हजार ३२२ मुली अशा एकूण २५ हजार ८७६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली. 

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाStudentविद्यार्थी