शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला जिल्ह्यातील २२५ शेतकरी एकाच दिवशी झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 20:08 IST

MSEDCL News ३३ लक्ष ७१ हजार रूपयांचा भरणा करून अनेक वर्षाच्या कृषीपंप थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त झाले.

अकोला : महावितरणतर्फे महाकृषी अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना थकबाकीमु्क्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत नागपुर परिक्षेत्राचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील २२५ शेतकरी एकाच दिवशी ३३ लक्ष ७१ हजार रूपयांचा भरणा करून अनेक वर्षाच्या कृषीपंप थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त झाले. थकबाकी मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रादेशिक संचालकांच्या हस्ते थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बाभुळगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्य अभियंता अकोला परिमंडल अनिल डोये,अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट,अधिक्षक अभियंता हरिष गजबे,कार्यकारी अभियंता विजय कासट,कार्यकारी अभियंता अनिल उईके ,बाभुळगावचे सरपंच .गावंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती देण्यात आली.तसेच मुख्य अभियंता श्री अनिल डोये यांच्या मार्गदर्शनात आणि अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या पुढाकाराने महाकृषी अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या पथनाट्याचेही उध्दाटन यावेळी प्रादेशिक संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी उत्कृष्ट काम करणारे अभियंते व कर्माचारी यांनाही सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण