शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राज्यातील १९५ लाचखोरांवर शासन मेहेरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 13:52 IST

लाचखोरांवर संबंधित विभागाने अद्यापही निलंबनाची कारवाई केली नसल्याने शासनच या लाचखोरांवर मेहेरबान झाल्याचे वास्तव आहे.

- सचिन राऊत

अकोला: शासन दरबारी अडलेले कामकाज करण्यासाठी सामान्यांना लाच मागणाºया १९५ लाचखोरांच्या तक्रारीनंतर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या १९५ लाचखोरांना रंगेहाथ तसेच रेकॉर्डिंगवरून अटक केली; मात्र या लाचखोरांवर संबंधित विभागाने अद्यापही निलंबनाची कारवाई केली नसल्याने शासनच या लाचखोरांवर मेहेरबान झाल्याचे वास्तव आहे.राज्यातील ८ परिक्षेत्रातील एक हजारावर लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यामधील तब्बल १९५ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. या लाचखोरांना शासनच पाठीशी घालत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच लाचखोरांना अभय देण्यासाठी संमती असल्याचे दिसून येत आहे. १ जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत तब्बल १९५ लाचखोरांचे निलंबन न केल्यामुळे लाचखोरांची हिंमत आणखीच वाढत असल्याचेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या आक डेवारीवरून समोर येत आहे. या लाचखोरांमध्ये सुमारे २३ लाचखोर हे क्लास वनचे अधिकारी आहेत. ५० लाचखोर हे वर्ग ३ चे कर्मचारी असल्याचे वृत्त आहे. २३ क्लास वन अधिकाºयांना अभयराज्याच्या विविध शासकीय सेवेतील लाचखोर असलेल्या २३ क्लास वन अधिकाºयांना मोठ्या रकमेची लाच घेताना राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मोठ्या शिताफीने तसेच हिमतीने अटक केली; मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या लाचखोरांचे काळे कारणामे झाकण्यासाठी त्यांचे अद्यापही निलंबन केले नाही. वर्ग २ च्या २३, वर्ग ३ च्या ९२ लाचखोरांचेही अद्याप निलंबन झालेले नाही. वर्ग ४ च्या ७ तर इतर लोकसेवक असलेल्या ५० जणांचे निलंबन बाकीच आहे. खटले चालविण्यात गतीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे खटले आधी केवळ जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात येत होते; मात्र काही दिवसांपासून एसीबीचे खटले आता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात येत असल्याने लाचखोरांना शिक्षा होण्याचे किंवा ते निर्दोष होण्याचे खटले गतीने मार्गी लागत आहेत. यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचा ताणही कमी झाला आहे. दोषसिद्धीमुळे शिक्षेचे प्रमाण वाढले!लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करण्यासाठी दोषसिद्धी प्रणाली अमलात आणली. त्यामुळे आरोपींना कायद्यातून सुटण्याच्या वाटा कमी झाल्या. याचेच फलीत म्हणून १ जानेवारी २०१९ ते आजपर्यंत लाच स्वीकारलेल्या ६२ लाचखोरांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये १२ लाचखोर हे क्लास वन अधिकारी आहेत. ०७ लाचखोर वर्ग २, ३४ लाचखोर वर्ग ३ चे कर्मचारी आहेत. तर २ लाचखोर वर्ग ४ चे कर्मचारी असून, शासन सेवेत नसलेल्या ५ लाचखोरांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

निलंबन न केलेल्यांची परिक्षेत्रनिहाय आकडेवारीपरिक्षेत्र आकडेवारीमुंबई २५ठाणे १४पुणे १५नाशिक ०६नागपूर ३४अमरावती २२औरंगाबाद ३०नांदेड ४९-----------------------------

 

टॅग्स :AkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरण