शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

‘जलयुक्त’च्या कामांवर १९७.७५ कोटी खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:27 IST

जलयुक्त’च्या या कामांवर १९७ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

- संतोष येलकर

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६१३ गावांमध्ये गत डिसेंबर अखेरपर्यंत ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ‘जलयुक्त’च्या या कामांवर १९७ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.राज्यात वारंवार उद्भणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत २०१४ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये २०१५ पासून जलसंधारणाच्या विविध कामांना सुरुवात करण्यात आली. त्यानुसार २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ६१३ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये गत डिसेंबर २०१९ पर्यंत जलयुक्त शिवारची विविध ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांवर १९७ कोटी ७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.‘या’ कामांचा आहे समावेश!जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गत चार वर्षात जिल्ह्यात ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, गावतलाव, पाझर तलावांची दुुरुस्ती, डोह खोदकाम इत्यादी जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवार