शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘जलयुक्त’च्या कामांवर १९७.७५ कोटी खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:27 IST

जलयुक्त’च्या या कामांवर १९७ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

- संतोष येलकर

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६१३ गावांमध्ये गत डिसेंबर अखेरपर्यंत ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ‘जलयुक्त’च्या या कामांवर १९७ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.राज्यात वारंवार उद्भणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत २०१४ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये २०१५ पासून जलसंधारणाच्या विविध कामांना सुरुवात करण्यात आली. त्यानुसार २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ६१३ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये गत डिसेंबर २०१९ पर्यंत जलयुक्त शिवारची विविध ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांवर १९७ कोटी ७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.‘या’ कामांचा आहे समावेश!जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गत चार वर्षात जिल्ह्यात ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, गावतलाव, पाझर तलावांची दुुरुस्ती, डोह खोदकाम इत्यादी जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवार