शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१२ लाख पकडले अन् सोडून दिले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 02:15 IST

बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी पुरावे केले सादर.

अकोट, दि. १७- १000 व ५00 रुपयांच्या नोटांवर बंदी आल्याने पोलिसांनी शहरातून आवक-जावक होत असलेल्या मोठय़ा रकमेवर लक्ष ठेवले आहे. १७ नोव्हेंबर रोजी गुरुवारी श्रद्धासागरजवळ अकोट शहर पोलिसांनी १२ लाख रुपये पकडले आणि बँकेचे असल्याने चौकशीअंती सोडून दिले. चलनबंदी झाल्याने पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली आहे. या नाकेबंदीमध्ये वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. श्रद्धासागरसमोर पीएसआय मिश्रा, हे.काँ. सुभाष पवार यांच्या पथकाने १२ लाख रुपये पकडले. १२ लाखांमध्ये २0, ५0, १00 च्या नोटा होत्या. या रकमेविषयी अधिक चौकशी केली असता, सदर रक्कम ही पाथर्डी व मुंडगावच्या सेंट्रल बँकमध्ये जात असल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम अमरावती येथून अकोट मार्गे मुंडगाव-पाथर्डी येथे जात होती. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांना १२ लाख रुपये परत करावे लागले. दरम्यान, मंगळवारी पकडलेल्या ४ लाख ३0 हजार रुपयांच्या नोटाप्रकरणी आयकर विभागाला कळविण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.