शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यात १५ आॅक्टोबरपासून सुरू करणार ११५ कापूस खरेदी केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 13:40 IST

भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने १५ आॅक्टोबर रोजी राज्यात ६५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : राज्यात कापूस काढणी हंगाम सुरू होत असल्याच्या पृष्ठभूमीवर येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून, राज्यातील कापसाचे क्षेत्र बघता दोनशे खरेदी केंद्रांची गरज असताना महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस पणन महासंघाने तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण देत यावर्षी केवळ ५० खरेदी केंद्र सुरू करणार आहे. तर भारतीय कापूस महामंडळ ६५ खरेदी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या अपुऱ्या खरेदी केंद्रांमुळे कापूस उत्पादक शेतकºयांची धावपळ होणार आहे.राज्यात यावर्षी ३९ लाख हेक्टरपर्यंत कापूस पेरणी झाली असून, उत्पादन भरघोस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने १५ आॅक्टोबर रोजी राज्यात ६५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे. महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस पणन महासंघ ‘सीसीआय’चा उपअभिकर्ता म्हणून ५० खरेदी केंद्र सुरू करणार आहेत. या दोन्ही संस्थांमिळून राज्यात ११५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पणन महासंघाचे राज्यात ११ विभाग आहेत (झोन). त्यानुसार कापूस पट्ट्यात प्रत्येक दहा किलोमीटरच्या आत एक शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करणे अनिवार्य आहे. यापूर्वी ते होते म्हणजचे राज्यात २०० खरेदी केंद्रांची गरज आहे; परंतु पणन महासंघाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसून, गे्रडरची संख्याही अल्प आहे. हा विचार करू न पणन महासंघाने यावर्षी ५० खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ आॅक्टोबरदरम्यान, ‘सीसीआय’ खरेदी सुरू करणार असून, १७ आॅक्टोबरपर्यंत पणन महासंघ खरेदी सुरू करेल.

 कापसाचे दर झाले कमी!यावर्षी सुरुवातीला या कापसाला प्रतिक्ंिवटल ६,१०० पर्यंत दर मिळाले; परंतु आता मात्र कापसात आर्द्रता, ओलावा असल्याचे सांगण्यात येत असल्याने हे दर प्रतिक्ंिवटल एक हजार रुपयाने कमी झाले आहेत.

येत्या १५ आॅक्टोबरनंतर राज्यात ५० कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. खरे तर राज्यात आजमितीस २०० खरेदी केंद्रांची गरज आहे. तथापि, मनुष्यबळाचा अभाव असल्याने हा निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाने त्यांच्याकडील मनुष्यबळ सहा महिन्यांसाठी उपलब्ध करू न दिल्यास खरेदी केंद्र वाढविता येतील.प्रसेनजित पाटील,उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी