शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सैलानी यात्रेसाठी अकोला एसटी विभाग सोडणार १०५  बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:31 IST

अकोला : होळीनंतर सुरू होत असलेल्या सैलानी यात्रेसाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातर्फे १०५ बसगाड्या सोडल्या जाणार आहे.

अकोला : होळीनंतर सुरू होत असलेल्या सैलानी यात्रेसाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातर्फे १०५ बसगाड्या सोडल्या जाणार आहे. १०५ बसगाड्यांच्या जवळपास २५० फेऱ्या होणार असून या मोहिमेतून अकोला एसटी विभागाला ३० लाखांचा महसूल अपेक्षीत आहे.बुलडाणाजवळील सैलानी यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक अकोला आणि परिसरातून जात असतात. भाविकांना ही यात्रा सोयीस्कर व्हावी म्हणून दरवर्षी एसटी विभागातर्फे विशेष बसगाड्या सोडल्या जातात. यंदाही हा निर्णय एसटी विभागाने घेतला आहे. जवळपास ७२ हजार किलोमिटरचे अंतर बसगाड्या पार करणार आहेत.अकोला १ आणि अकोला २ च्या आगारातून ३४, अकोट आगारातून १०, कारंजा आगारातून १०, मंगरूळपीर येथून ९, रिसोड येथून १४, तेल्हारा येथून ५ आणि मूर्तिजापूर येथून ४ आणि ईतर मागणीनुसार गाड्या सोडण्यात येणार आहे. मागिल वर्षी शंभर बसगाड्या सैलानी यात्रेसाठी सोडल्या गेल्या होत्या. २२६ बसफेऱ्यामधून अकोला एसटी विभागाने २२ लाख ४२ हजाराचा महसूल गोळा केला होता. त्यातुलनेत यंदा २९ लाख २४ हजाराचा महसूल एसटी विभागाला अपेक्षीत आहे.सैलानी यात्रेनिमित्त भाविकांसाठी विशेष बसफेºया सोडण्याचा निर्णय विभागीय नियंत्रक चेतना खिरवाळकर यांनी घेतला असून मागिल वर्षाच्या तुलनेत यंदा किमान दहा लाखाने महसूल वाढण्याची शक्यता आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे.-स्मीता सुतवणे , विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, अकोला .

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ