शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

राज्यातील ६० स्वराज्य संस्थाना १०४ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:33 IST

अकोला: घनकचऱ्याच्या व्यवस्थापनेसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील ६० नागरी स्वराज्य संस्थांना १०४ कोटी ४९ लक्ष रुपये निधी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला आहे.

ठळक मुद्देमंजूर निधीत केंद्र शासनाचा ६० टक्के तसेच राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे.या निधीतून केवळ स्वच्छतेच्या कामांवर खर्च करण्याची अट आहे.

अकोला: घनकचऱ्याच्या व्यवस्थापनेसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील ६० नागरी स्वराज्य संस्थांना १०४ कोटी ४९ लक्ष रुपये निधी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला आहे. मंजूर निधीत केंद्र शासनाचा ६० टक्के तसेच राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. या निधीतून केवळ स्वच्छतेच्या कामांवर खर्च करण्याची अट आहे.स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर २०१४ पासून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविल्या जात आहे. अभियानच्या पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. वैयक्तीक शौचालय नसणाºया नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्यासाठी महापालिकांसह नगर परिषदांना केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळाला होता. २०१७ पर्यंत राज्यातील बहुतांश शहरांना हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर दुसºया टप्प्यात घनकचरा व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. शहरांमध्ये दैनंदिन निर्माण होणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे डंम्पिंग ग्राऊंडवर कचºयाचे भलेमोठे ढिग साचल्याचे चित्र आहे. साचलेल्या कचºयामुळे दुर्गंधी पसरून पर्यावरणाला धोका निर्माण होण्यासोबतच परिसरातील जलस्त्रोत दुषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता शहरात तयार होणाºया ७० टक्के कचºयाचे जागेवरच सुका व ओला असे विलगीकरण करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे घनकचºयाची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने ६२ कोटी ६८ लक्ष ८६ हजार रुपये तसेच राज्य शासनाने ४१ कोटी ८० लक्ष २४ हजार रुपये निधी वितरीत केला आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाState Governmentराज्य सरकार