शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

मुळा, निळवंडेतून उद्या सकाळी जायकवाडीसाठी पाणी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 4:09 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे.

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी आणि मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी दिली.निळवंडे धरणातून सुरवातीला सहा हजार क्यूसेक ने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर ४ तासांनी दोन हजार क्यूसेक आणि पुन्हा ४ तासांनी दोन हजार क्यूसेक असा दहा हजार क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे. नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. तसेच कुणाचे विद्यूत पंप जर नदीपात्रात असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. कठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जिवीतहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही अहमदनगर पाटबंधारे विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJayakwadi Damजायकवाडी धरणahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय