शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

नांदूर शिकारी गावात बिबट्याची दहशत; शेतक-यांचे आवर्तन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:55 AM

मुळा धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू असते. यंदा मात्र ऐन नांदूर शिकारी गावात बिबट्याने ठाण मांडले आहे. हा बिबट्या दररोज जागा बदलत असल्याने या भागातील सुकळी, मठाचीवाडी, पिंपरी शहाली गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतकरी धावस्तावले आहेत. त्यामुळे पाणी असूनही शेताला पाणी देता येत नाही. 

अहमदनगर : मुळा धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू असते. यंदा मात्र ऐन नांदूर शिकारी गावात बिबट्याने ठाण मांडले आहे. हा बिबट्या दररोज जागा बदलत असल्याने या भागातील सुकळी, मठाचीवाडी, पिंपरी शहाली गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतकरी धावस्तावले आहेत. त्यामुळे पाणी असूनही शेताला पाणी देता येत नाही. मुळा लाभक्षेत्रातील नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी गावात बिबट्याने एका बकरीचा फाडशा पाडला़ बिबट्या दहशत चांगलीच वाढली. या भागात उसाचे पिक असल्याने बिबट्या दिवसभर उसाच्या शेतात लपून बसतो आणि रात्रीच्यावेळी बाहेर पडतो, अशी चर्चा या भागातील नागरिकात आहे. बिबट्याच्या भितीने शेतकरी उसाला पाणी देण्यासही जात नाहीत. शेतक-यांनी वनखात्याकडे तक्रार करूनही उपाययोजना होत नाहीत़ पंधरा दिवसानंतर वनखात्याने पिंजरा लावला़ पण बिबट्या अजून गळाला लागलेला नाही. अनेक शेतक-यांना बिबट्याचे दर्शन झाले, असे गावक-यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यात पाटाचे पाणी मर्यादीत कालावधीसाठीच असते. हा बिबट्या जागा बदलत असल्याने बिबट्या येतो की काय, या भितीने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष  होत आहे. वनखात्याने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाleopardबिबट्या