शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

विकास आराखडा प्रशिक्षणाला अवघ्या १५ सदस्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:40 AM

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करायचा, प्रत्येक गावातील गरजा ओळखून त्यांची प्राधान्यक्रमाने यादी तयार करून ...

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करायचा, प्रत्येक गावातील गरजा ओळखून त्यांची प्राधान्यक्रमाने यादी तयार करून विकास आराखडा कसा करावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे शुक्रवारी सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशीनाथ दाते, उमेश परहर, मीराताई शेटे यांच्यासह ९ सदस्यांनी हजेरी लावली. ज्या प्रशिक्षणात गावांचा विकास आराखडा आखला जाणार होता त्याच्याच प्रशिक्षणात सदस्यांना का रस नाही किंवा ते का आले नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, प्रशिक्षण शिबिरात आमचा गाव, आमचा विकास योजनेत विकास आराखडे तयार करताना गावातील गरजांनुसार प्राधान्य यादी तयार करावी, १५ वित्त आयोगाचा ८० टक्के निधी हा ग्रामपंचायत पातळीवर वर्ग करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या गावातील गटांची गरजेनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करून त्यानुसार आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.