शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

जिल्ह्यात १८ गुन्हेगार घातक

By admin | Published: July 02, 2014 12:40 AM

सच्या टारझन, मध्याचा समावेश : पोलीस प्रमुख-वकिलांची बैठक

अहमदनगर : अभियांत्रिकीसाठी जिल्हाभरातून ५ हजारांवर अर्जविक्री झाली असून, बुधवार (दि. २) अर्ज विक्रीचा शेवटचा दिवस आहे. यातील जवळपास सर्वानीच आपल्या अर्जांची पडताळणी (कन्फर्मेशन) केली असून, दि. ३ जुलै हा शेवटचा दिवस असेल. राज्यभरात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली. संबंधित एआरसी केंद्रावर विद्यार्थ्यांनी एप्लीकेशन किटसाठी गर्दी केली होती. विळद घाटातील विखे कॉलेज, विश्वभारती (सारोळा), छत्रपती शिवाजी (नेप्ती), रायसोनी (चास), प्रवरा (लोणी), संजीवनी (कोपरगाव), अमृतवाहिनी (संगमनेर), परिक्रमा (काष्टी) आदी महाविद्यालयांतील एआरसी केंद्रांवर पाच हजारांवर अर्जांची विक्री झाली आहे. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी अर्जांची पडताळणी केली असून, राहिलेल्यांना ३ जुलैपर्यंत कन्फर्मेशन करता येईल. पॉलिटेक्निकसाठीची प्रक्रियाही २७ जूनपासून सुरू झाली असून, ६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज कन्फर्म करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)