शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

‘झीरो बजेट’ शेती व्यवहार्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:06 IST

शेतीमध्ये बियाणे, मजुरी, यंत्रसामुग्री आदींसाठी शेतकऱ्यांना खर्च लागतो़ त्यामुळे ‘झीरो बजेट’ या शब्दाला काहीही अर्थ नाही़

- भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर) : शेतीमध्ये बियाणे, मजुरी, यंत्रसामुग्री आदींसाठी शेतकऱ्यांना खर्च लागतो़ त्यामुळे ‘झीरो बजेट’ या शब्दाला काहीही अर्थ नाही़ झिरो बजेट ही पद्धती शेतीमध्ये व्यवहार्य नाही़ मात्र सेंद्रीय शेतीसंदर्भात पूर्वीपासून शेतकऱ्यांमध्ये आस्था आहे़ त्यावर अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल़ बहुतांश शेतकºयांचाच झिरो बजेट शब्दाला विरोध असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ के.पी. विश्वनाथा यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले़शेती करण्यासाठी पैसा लागतो़ पैशांशिवाय शेती करणे अशक्य आहे़ यासंदर्भात राज्यपालांच्या आदेशाप्रमाणे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन करण्यात येईल़ संशोधनासाठी लागणारा निधी भविष्यकाळात उपलब्ध होऊ शके ल़, असे ते म्हणाले. विद्यापीठामध्ये कमी जागा भरलेल्या असताना संशोधन कसे होणार? याबाबत विश्वनाथा म्हणाले, निधीबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल़ झिरो बजेट हा शब्द अलीकडील काळात आला़ शेतकरी झिरो बजेटच्या विरूद्ध आहेत. बजेटमध्ये राबविण्यात येणाºया बाबी जुन्या आहेत़ नैसर्गिक शेतीचा अभ्यास करून त्यातून जमिनीचा पोत कसा वाढविता येईल, याचा विचार केला जाईल़ राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे निष्कर्ष सर्वांना दिशादर्शक ठरतील, असे मतही विश्वनाथा यांनी व्यक्त केले़>‘झीरो बजेट’ला शेतकºयांचा विरोधपुणे येथे झालेल्या कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत २० पैकी १७ शेतकºयांनी झिरो बजेटला विरोध केला. शेतकºयांचे म्हणणे असे आहे की, विद्यापीठाने त्यावर संशोधन करावे़ त्यानंतर यश अपयशाबाबत निर्णय घ्यावा. पुढील काही वर्षात झिरो बजेट शेतीवर संशोधन केले जाईल़ शेतकºयांच्या अनुभवाचाही अभ्यास केला जाईल़