शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा पाया रचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST

श्रीरामपूर : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यावरच आज शेती, सहकार, शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या ...

श्रीरामपूर : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यावरच आज शेती, सहकार, शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्याची इमारत उभी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुरकुटे यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले, यावेळी ते बोलत होते. अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, खादी ग्रामोद्योग संघाचे उपाध्यक्ष प्रवीण फरगडे, साजिद मिर्झा, संकेत संचेती, अमोल कालंगडे, दिनानाथ गिरमे, मच्छिंद्र भवार आदी यावेळी उपस्थित होते.

मुरकुटे म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे अत्यंत प्रगल्भ व सुसंस्कृत नेतृत्व होते. आज राज्याला प्रगतीकडे न्यायचे असेल तर त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जावे लागेल.

यावेळी सागर भागवत, प्रदीप जाधव, मनोज दिवे, सागर कांबळे, प्रमोद करंडे, सुरेश कांगुणे, अशोक देवकर, सोहम मुळे, बाळासाहेब मोरगे आदी उपस्थित होते. अशोक कारखाना कार्यस्थळावरदेखील अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव जाधव, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कार्यालय अधीक्षक आप्पासाहेब दुशिंग, नीलेश गाडे, नानासाहेब लेलकर उपस्थित होते.