शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

महिलांनी आहारात रानभाज्यांचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST

यावेळी आत्माचे उपप्रकल्प संचालक डॉ. राजाराम गायकवाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब ...

यावेळी आत्माचे उपप्रकल्प संचालक डॉ. राजाराम गायकवाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे सल्लागार उल्हास बोरसे, राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे, माजी सभापती बबलू म्हस्के, बाभळेश्वरच्या सरपंच विमलताई म्हस्के, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक किशोर कडू राजदत्त गोरे, कृषी अधिकारी पुरुषोत्तम कात्रजकर उपस्थित होते. प्रारंभी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी स्वागत केले.

विखे म्हणाल्या, आज निसर्गशेती आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. रानभाज्या आणि औषधी गुणधर्म यामध्ये जास्त आहेत. महिलांनी परसबागेत रानभाज्यांची लागवड करून त्याचे पुढील पिढीसाठी जतन करावे आणि आहारात त्याचा वापर करावा, असे सांगतानाच कोरोना संकट कायम आहे, आपण आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. रान महोत्सवामध्ये २५ ते ३० रानभाज्यांचे महत्त्व प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यमन पुलाटे यांनी तर आभार किशोर कडू यांनी मांडले.