शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

निळवंडेची कामे १५ दिवसात सुरू करणार : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:06 IST

अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांची रखडलेली कामे येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येतील़ त्यासाठी प्रशासन व ठेकेदार कंपनीने आवश्यक तयारी करावी,

अहमदनगर : अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांची रखडलेली कामे येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येतील़ त्यासाठी प्रशासन व ठेकेदार कंपनीने आवश्यक तयारी करावी, असे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नाशिक विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत दिले़अहमदनगर येथे निळवंडे पाटपाणी कृती समिती व जिल्हाधिकारी यांची ८ जानेवारीला बैठक झाली होती. त्यानंतर विभागीय आयुक्तालयात बुधवारी (दि़२३) निळवंडे कालव्यांच्या कामासंबंधी शिवतारे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली़ यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे, जलसंपदाचे मुख्य अभियंता अलका अहिरराव, संगमनेर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बागुल, संगीता जगताप, अभियंता लव्हाट, कवडे यांच्यासह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, सुखलाल गांगवे, विठ्ठल घोरपडे, मोहनराव शेळके, सौरभ शेळके, भाऊसाहेब शेळके, तुळशीराम मगर, शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.बैठकीत शिवतारे यांनी सर्वोच्च न्यायालयातील पिल्ले खटल्याचे उदाहरण देत भूसंपादन केलेली जमीन कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना परत करता येणार नाही, असे सांगितले़ तसेच बंद कालव्यांची मागणी ही वास्तवाला धरून नाही़ याशिवाय त्या जमिनीही वापरता येत नाहीत, असे शिवतारे म्हणाले़ अकोल्यातील शेतकºयांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नकरणार असल्याचेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर