शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

जिल्हा नियोजन समितीची सभा कधी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST

याबाबत त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले असून, त्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याबाबत मागणी केली आहे. जिल्हा ...

याबाबत त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले असून, त्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याबाबत मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीची मागील सभा ११ महिन्यांपूर्वी झाली. त्यानंतर सभा न झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मंजूर करता आलेला नाही. जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्याचे शासकीय इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत दुरुस्ती, तसेच नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीची सभा न झाल्याने निधी उपलब्ध झालेला नाही. रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली असल्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक लोकांचे बळी गेले. वास्तविक पाहता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकास आराखड्यावर चर्चा होऊन अनेक शासकीय विभागांना निधीचे वितरण केले जाते; परंतु सभा न झाल्याने आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, नरेगा, तसेच इतर विभागांच्या योजना प्रशासनाला राबविता आल्या नाहीत. त्यामुळे आपण त्वरित सभा घ्यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.