शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

जिल्हा नियोजन समितीची सभा कधी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST

याबाबत त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले असून, त्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याबाबत मागणी केली आहे. जिल्हा ...

याबाबत त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले असून, त्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याबाबत मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीची मागील सभा ११ महिन्यांपूर्वी झाली. त्यानंतर सभा न झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मंजूर करता आलेला नाही. जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्याचे शासकीय इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत दुरुस्ती, तसेच नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीची सभा न झाल्याने निधी उपलब्ध झालेला नाही. रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली असल्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक लोकांचे बळी गेले. वास्तविक पाहता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकास आराखड्यावर चर्चा होऊन अनेक शासकीय विभागांना निधीचे वितरण केले जाते; परंतु सभा न झाल्याने आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, नरेगा, तसेच इतर विभागांच्या योजना प्रशासनाला राबविता आल्या नाहीत. त्यामुळे आपण त्वरित सभा घ्यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.