शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक - बाळासाहेब थोरात  

By शेखर पानसरे | Updated: September 7, 2023 18:48 IST

आमदार थोरात यांच्या येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि.०७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संगमनेर : दुष्काळाची अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आतापर्यंत खूप दुष्काळी परिस्थिती पाहिल्या आणि हाताळल्या सुद्धा. मात्र, यावर्षी असा कालखंड आहे की, ऑगस्ट महिन्यात पाऊसच नाही. असे झालेले कधी आढळत नाही. १९०२ साली अशी परिस्थिती असल्याचे बोलले जाते. त्यानंतर पूर्ण महिना कोरडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामतः पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा हे प्रश्न समोर आहेत. खरीप हंगामात काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

आमदार थोरात यांच्या येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि.०७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातात काहीही पीके आलेली नाहीत. मोठ्या दुष्काळाला आपण सामोरे जात आहोत. दुष्काळाच्या बाबतीत शासनाने बैठका घेणे गरजेचे आहे. परिस्थिती तपासणे आवश्यक आहे. काही निर्णय तातडीने घ्यावे लागतील. ते देखील घेणे गरजेचे आहे. असेही आमदार थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस