शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संसदेचे भगवेकरण झाले की काय ? - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 13:51 IST

संसदेचे भगवेकरण झाले की काय अशी शंका आता यायला लागली आहे.

अहमदनगर : संसदेचे भगवेकरण झाले की काय अशी शंका आता यायला लागली आहे. मंदिर, मस्जिद याच्यावरच चर्चा होत आहे. पण नव्या पिढीमध्ये आधुनिकता, वैज्ञानिकता रुजविण्यासंदर्भात मंथन होत नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी सांगता महोत्सवात पवार बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर उपस्थित होते.पवार म्हणाले, महाराष्ट्रात जनतेच्यामदतीने संस्थांचे रोपटे उभे राहिले. या संस्थांना शेतक-यांच्या संबधी आस्था होती. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक पिढ्या या संस्थांतून सज्ञान झाल्या. जिल्हा मराठा संस्थेनेही हे कार्य अविरतपणे सुरु ठेवले असून हे काम कौतुकास्पद आहे. या संस्थेला मोठा वैचारिक वारसा आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर