शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नगरचा कोरोना बरा झालेला रुग्ण काय म्हणतो?...वाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 14:48 IST

प्रत्येकाने योग्य ती खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे प्रत्येकाने पालन केले तर कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे, अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या अहमदनगरमधील पहिल्या रुग्णाने (२९ मार्च) डिस्चार्जनंतर दिली. 

 अहमदनगर : प्रत्येकाने योग्य ती खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे प्रत्येकाने पालन केले तर कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे, अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या अहमदनगरमधील पहिल्या रुग्णाने (२९ मार्च) डिस्चार्जनंतर दिली. अहमदनगरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. परंतु हा रुग्ण आता बरा होऊन रुग्णालयाबाहेर पडल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे. आपले अनुभव सांगताना हा रुग्ण म्हणतो की, मी १ मार्च रोजी मी दुबईहून नगरला आलो. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात माझी तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल १२ मार्च रोजी आला आणि त्यात पॉझिटिव्ह आढळल्याने मला बूथ हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात येथील सर्व डॉक्टर, नर्स, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनाने आपली योग्य ती काळजी घेतली. त्यामुळेच मी आज बरा होऊन घरी जात आहे. नगरकरांना माझे आवाहन आहे की, सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे  काटेकोर पालन करावे. त्यामुळे या रोगाचा वाढणारा संसर्ग थांबेल आणि या लढाईत आपण कोरोनावर मात देऊ शकतो.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल